गद्दार आमदार

  1. "तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट
  2. गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे
  3. VIDEO : मी तेव्हा २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तह केला असता तर शिवसेना फुटली नसती: गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा.
  4. “आम्ही गद्दार आहोत, पण…” बच्चू कडूंचं उद्धव ठाकरेंना सणसणीत उत्तर
  5. Eknath Shinde Group Mla Santosh Bangar In Attacking Mode
  6. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे बघणार नाही…!
  7. गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे
  8. VIDEO : मी तेव्हा २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तह केला असता तर शिवसेना फुटली नसती: गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा.
  9. "तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट
  10. Eknath Shinde Group Mla Santosh Bangar In Attacking Mode


Download: गद्दार आमदार
Size: 19.43 MB

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट By June 28, 2022 07:55 PM 2022-06-28T19:55:31+5:30 2022-06-28T19:56:35+5:30 Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. कार्यकर्त्याने केली पोस्ट त्यांच्याच अकाऊंटवरुन करण्यात आलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ही पोस्ट श्रीनिवास वानगा यांनी केली नसून, वनगा यांचे फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या कार्यकर्त्याने केल्याची माहिती आहे. त्यांचा फोटो लावून त्यावर गद्दार असे लिहिले आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे. Web Title: Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | "You are a traitor, a traitor ..."; Rebel MLA Srinivasa Vanaga's Facebook post against himself Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे

आजरा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसैनिक यांनी गद्दार आमदार-खासदार यांना अपेक्षेपेक्षा जास्त दिले. मात्र, त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. या आमदार-खासदारांना जरा तरी लाज असेल, तर त्यांनी पदाचा राजीनामा देवून परत निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. ते आजरा येथील संभाजी चौकात निष्ठा यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, आदेश बांदेकर, अरूण दुधवडकर, विजय देवणे, संभाजी पाटील उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांना सुमारे ५६७ कोटीचा निधी दिला. पण ते चुकीचे वागले. कोणतेही दडपण असू शकते, पण स्वतःसाठी आमदारांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची वाटचाल समृध्दीच्या दिशेने सुरू होती. उध्दव ठाकरे कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी करीत होते. त्यातच ते आजारी देखील होते. मात्र, त्याचवेळी ४० आमदार कटकारस्थाने करीत होते. ही प्रवृत्ती ठेचायला पाहिजे. सध्या राज्यात तात्पुरते राजकीय नाट्य सुरू आहे. आगामी दोन महिन्यात राज्यातील सरकार कोसळेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

VIDEO : मी तेव्हा २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तह केला असता तर शिवसेना फुटली नसती: गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा.

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच गुलाबराव पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजही यु्द्धात तह करायचे. उद्धव ठाकरे यांनीदेखील तसाच तह करण्याची तयारी दाखवली असती तर आज शिवसेना फुटली नसती असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. शिंदे गटात जाणारा मी काही पहिला आमदार नव्हतो. शिवसेनेचे ३२ आमदार गेल्यानंतर शिंदे गटात (Eknath Shinde camp) जाणारा मी ३३ वा आमदार होतो. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. त्यांना काय चाललंय, हे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर दुरुस्ती केली असती तह केला असता तर ही वेळ आली नसती, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पहा व्हिडिओ : शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रहार केले जात आहेत. शिंदे गटातील आमदार गद्दार कसे आहेत, हे वारंवार सांगितले जात आहे. शिंदे गटाकडूनही या टीकेचा तितक्याच जोरकसपणे प्रतिवाद केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुलाबराव पाटील यांनी बंडाच्या काळातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही आणि ही वेळ आली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तेव्हाच तह झाला असता तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिराव...

“आम्ही गद्दार आहोत, पण…” बच्चू कडूंचं उद्धव ठाकरेंना सणसणीत उत्तर

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना अनेकदा गद्दार म्हणाले आहेत. (PC : Twitter/@RealBacchuKadu) राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह मित्रपक्षांनी महाविकास आघाडी निर्माण करत २०१९ मध्ये सत्ता स्थापन केली होती. परंतु ७ महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील ४० आमदार फुटले आणि त्यांनी आमदारांचा नवा गट स्थापन केला. परिणामी राज्यातलं आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या नव्या गटाने भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा शिवसेनेचा सत्तेतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडूदेखील शिंदेंसोबत उभे राहिले. या सर्व आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ आमदार म्हणत आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले की, “काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. बिलकूल आम्ही गद्दार आहोत. आम्ही नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे नाही. असं म्हणत कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले की, हा बच्चू कडू नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्यातला नाही.” हे ही वाचा >> कार्यकर्त्यांना दिला निष्ठेचा मंत्र दरम्यान, यावेळी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना निष्ठेचा मूलमंत्रदेखील दिला. कडू म्हणाले की, “तुम्ही नेत्यांवर निष्ठा ठेवू नका. बच्चू कडूंवर निष्ठा ठेवू नका. कोणत्याही पक्षावर ठेवू नका. केवळ तुमच्या वडिलांवर निष्ठा ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवा.”

Eknath Shinde Group Mla Santosh Bangar In Attacking Mode

Hingoli: हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बांगर यांनी आज हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.'' शिवसेनिकांशी सवांद साधत आमदार संतोष बांगर म्हणजे आहेत की, ''मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले, ''आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.'' दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती. यावर आपली प्रतिक्रिया देताना बांगर म्हणाले होते की, मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरून हटवू शकत नाही. यानंतर त्यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री ग्सेट हाऊस बाहेर शक्तीप्रदर्शन केले. बांगर यांचे समर्थक जवळपास 20 ते 25 बसमध्ये आले होते. यावेळी बांगर यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली. यावेळी बोसलाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे शक्ती प्रदर्शन नाही, हे प्रेमाचं दर्शन आहे, असं म्हणाले होते. बांगर यांना मिळणार मंत्रिपद? येत्या 20 जुलै रोजी शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. अशातच माध्यमांशी बोलताना बांगर यांनी मला मंत्रिपद मिळावं अशी अ...

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे बघणार नाही…!

- Advertisement - जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर आक्रमक ; एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत व बंडखोर आमदारांवर हल्लाबोल मालवण : शिवसेना संघटना स्थापन करताना “शिवसेना” हा शब्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या अर्थाने वापरला याचे उत्तर एकनाथ शिंदे आणि आणि गद्दार आमदार देऊ शकतील का ? असे आव्हान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी दिले आहे. शिवसेवर संकटे येतात तेव्हा आमच्या सारख्या निष्ठावंत सैनिकांसाठी ते वेदनादायक असते. आज वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसली तरी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कोकण आणि मुंबईतील जेष्ठ शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे बघणार नाही, असा इशाराही भाई गोवेकर यांनी दिला आहे. १९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबई आणि त्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेची शाखा सुरू करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यासाठी आमच्या सारखे असंख्य निष्ठावंत शिवसैनिक कोकणासह मुंबईत ठाण मांडून होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे होते कुठे ? असा सवालही भाई गोवेकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी बुधवारी मालवण शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदार- खासदारांवर त्यांनी सडकून टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकापमुख गणेश कुडाळकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, दीपक देसाई, प्रसाद आडवणकर, मोहन मराळ, दत्ता पोईपकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाई गोवेकर म्हणाले, १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर १९६...

गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे

आजरा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसैनिक यांनी गद्दार आमदार-खासदार यांना अपेक्षेपेक्षा जास्त दिले. मात्र, त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. या आमदार-खासदारांना जरा तरी लाज असेल, तर त्यांनी पदाचा राजीनामा देवून परत निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. ते आजरा येथील संभाजी चौकात निष्ठा यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, आदेश बांदेकर, अरूण दुधवडकर, विजय देवणे, संभाजी पाटील उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांना सुमारे ५६७ कोटीचा निधी दिला. पण ते चुकीचे वागले. कोणतेही दडपण असू शकते, पण स्वतःसाठी आमदारांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची वाटचाल समृध्दीच्या दिशेने सुरू होती. उध्दव ठाकरे कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी करीत होते. त्यातच ते आजारी देखील होते. मात्र, त्याचवेळी ४० आमदार कटकारस्थाने करीत होते. ही प्रवृत्ती ठेचायला पाहिजे. सध्या राज्यात तात्पुरते राजकीय नाट्य सुरू आहे. आगामी दोन महिन्यात राज्यातील सरकार कोसळेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

VIDEO : मी तेव्हा २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तह केला असता तर शिवसेना फुटली नसती: गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा.

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच गुलाबराव पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजही यु्द्धात तह करायचे. उद्धव ठाकरे यांनीदेखील तसाच तह करण्याची तयारी दाखवली असती तर आज शिवसेना फुटली नसती असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. शिंदे गटात जाणारा मी काही पहिला आमदार नव्हतो. शिवसेनेचे ३२ आमदार गेल्यानंतर शिंदे गटात (Eknath Shinde camp) जाणारा मी ३३ वा आमदार होतो. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. त्यांना काय चाललंय, हे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर दुरुस्ती केली असती तह केला असता तर ही वेळ आली नसती, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पहा व्हिडिओ : शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रहार केले जात आहेत. शिंदे गटातील आमदार गद्दार कसे आहेत, हे वारंवार सांगितले जात आहे. शिंदे गटाकडूनही या टीकेचा तितक्याच जोरकसपणे प्रतिवाद केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुलाबराव पाटील यांनी बंडाच्या काळातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही आणि ही वेळ आली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तेव्हाच तह झाला असता तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिराव...

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट By June 28, 2022 07:55 PM 2022-06-28T19:55:31+5:30 2022-06-28T19:56:35+5:30 Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. कार्यकर्त्याने केली पोस्ट त्यांच्याच अकाऊंटवरुन करण्यात आलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ही पोस्ट श्रीनिवास वानगा यांनी केली नसून, वनगा यांचे फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या कार्यकर्त्याने केल्याची माहिती आहे. त्यांचा फोटो लावून त्यावर गद्दार असे लिहिले आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे. Web Title: Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | "You are a traitor, a traitor ..."; Rebel MLA Srinivasa Vanaga's Facebook post against himself Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Eknath Shinde Group Mla Santosh Bangar In Attacking Mode

Hingoli: हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बांगर यांनी आज हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.'' शिवसेनिकांशी सवांद साधत आमदार संतोष बांगर म्हणजे आहेत की, ''मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले, ''आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.'' दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती. यावर आपली प्रतिक्रिया देताना बांगर म्हणाले होते की, मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरून हटवू शकत नाही. यानंतर त्यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री ग्सेट हाऊस बाहेर शक्तीप्रदर्शन केले. बांगर यांचे समर्थक जवळपास 20 ते 25 बसमध्ये आले होते. यावेळी बांगर यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली. यावेळी बोसलाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे शक्ती प्रदर्शन नाही, हे प्रेमाचं दर्शन आहे, असं म्हणाले होते. बांगर यांना मिळणार मंत्रिपद? येत्या 20 जुलै रोजी शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. अशातच माध्यमांशी बोलताना बांगर यांनी मला मंत्रिपद मिळावं अशी अ...