गुरूचरित्र पारायण नियम

  1. ज्यांना गुरूचरित्र पारायण करणे शक्य नाही, त्यांनी श्रावणात हे एक काम करा, दुप्पट लाभ होईल.
  2. Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती
  3. श्रीगुरुचरित्र : पारायण
  4. पारायण
  5. श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!


Download: गुरूचरित्र पारायण नियम
Size: 44.48 MB

ज्यांना गुरूचरित्र पारायण करणे शक्य नाही, त्यांनी श्रावणात हे एक काम करा, दुप्पट लाभ होईल.

81bf27883193e0a9698d125d13f9cf5f श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात परंतु कोणते पारायण करावे आणि कधीपासून करावे श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याचे लाभ दुप्पट होतात हे काहींना माहीत असेलच तर काहींना माहीत नसेल श्रावण महिन्यामध्ये कोणते पारायण केल्याने त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते ते पारायण श्रावण महिन्याच्या कोणत्या दिवसापासून सुरू करायचे ते कोणते पारायण करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये आपण देवी-देवतांकडून ही मागू ते सर्व आपल्याला मिळते देवांचे दारे श्रावण महिन्यामध्ये उघडे असतात ते 81bf27883193e0a9698d125d13f9cf5f लवकर आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि या महिन्यांमध्ये केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही त्या सेवेचे फळ नक्की मिळते श्रावण महिना हा महादेवां चा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यां मध्ये महादेवांची विशेष पद्धतीने पूजा मंत्र जप केले जातात त्याचबरोबर आपण सर्व सेवेकरी स्वामी महाराजांचे सुद्धा सेवा करत असतो महादेवांच्या सेवेबरोबरच स्वामी समर्थ महाराजांचे जर पारायण केले तर याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते आपल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या लगेचच पूर्ण होतात महादेवांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. जर आपल्या मनामध्ये कोणती इच्छा असेल किंवा कोणती तरी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायलाच पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतात पण गुरुचरित्राचे पाळण्याचे नियम खूप कठीण आहे त्यामुळे ज्यांन...

Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती

श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

श्रीगुरुचरित्र : पारायण

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. "अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।" अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत. १. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे. २. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे. ३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये. ४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे. ५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक व...

पारायण

हा लेख कोणत्याच () (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) पारायण म्हणजे काय? ते कसे करावे? [ ] धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत, विशिष्ट पद्धतीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचणे़ कोणत्याही ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते़ म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते़. त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून नाथकृपा संपादन करावी़ काही सांसारिक कामनापूर्तीची आभलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण जाणावे़ देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतु ठेवून तसा संकल्प उच्चारणे; कार्य तडीस जाण्यास मी अमुक एवढी पारायणे करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण़ अशा पारायणानेसुद्धा भाविकांची कार्ये सिद्धीस जातात़ देवाच्या/सद्गुरूंच्या दैवी, अगाध शक्तीचे पाठबळ लाभते़. प्रारंभ कसा करावा [ ] ग्रंथकर्त्याने कोणत्याही शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर पारायणास आरंभ करावा. २७ नक्षत्रांपैकी आश्र्वनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे शुभ जाणावी़ गुरुवार, शुक्रवार आपल्या इष्ट देवतेचा वार हे दिवस पारायणारंभ करण्यास शुभ आणि प्रशस्त आहेत़ विशेषकरून गुरुकृपेस पात्र ठरण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आरंभ करण्याचे सुचविले आहे़. पारायण करताना त्या भक्‍ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून स्वच्छ करावी. रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर वस्त्र घालून वाचावयाची पोथी व सद्‍अगुरूंचा फोटो असल्यास तो मांडावा. चौरंगावर उजव्या बाजुस पाण्याने भरलेला कलश धान्यराशीवर ठेवावा.. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी़.अत्यंत भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून ...

श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. तीन दिवस, सात दिवस किंवा नित्य ५ ओव्यांचे पारायण करतानादेखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. ते नियम कोणते, याबाबत केशवतनय माहिती देतात- १. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पा...