वसई विरार शहर महानगरपालिका घरपट्टी

  1. घरपट्टी थकवणाऱ्यांसाठी ‘अभय योजना, वसई
  2. vasai virar municipal corporation budget 2022 property tax in vasai virar zws 70
  3. वसई विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे वरिष्ठ आरेखकार खंडेराव गुरुखेल यांचे निधन
  4. कोरोना संकट : वसई
  5. VVMC Election 2022
  6. VVMC Election 2022
  7. घरपट्टी थकवणाऱ्यांसाठी ‘अभय योजना, वसई
  8. vasai virar municipal corporation budget 2022 property tax in vasai virar zws 70


Download: वसई विरार शहर महानगरपालिका घरपट्टी
Size: 30.1 MB

घरपट्टी थकवणाऱ्यांसाठी ‘अभय योजना, वसई

वसई – विरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरपट्टी न भरल्यामुळे दंड झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने अभय योजना (Abhay Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कर भरणा न केल्यामुळे दंड झालेल्या लोकांनी पालिकेने दिलेल्या वेळेत करभरणा केला तर त्यांना दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट मिळणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी या आगोदर घरपट्टी भरली नसेल आणि त्यामुळे पालिकेने त्यांना दंड लावला असेल तर आता अशा नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पालिकेने अशा नागरिकांसाठी 6 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत अभय योजना लागू केली आहे. या कालावधीत करभरणा केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ताधारकांना 50 टक्के दंडात्मक रक्कमेत सूट देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं आहे. वसई -विरार शहर महानगरपालिकेने ( Vasai Virar Municipal Corporation) मालमत्ता कर संकलनासाठी मागील वर्षभरात अनेक योजना राबवल्या होत्या. त्यामुळे सध्यस्थितीला जानेवारीच्या अखेरीपर्यंत घरपट्टी कराची 300 कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली आहे. पालिकेने यंदा मार्च अखेरपर्यंत 450 ते 500 कोटी रूपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेने नागरिकांसाठी अभय योजना लागू केली आहे. अभय योजना वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अधिकृत तसेच अनधिकृत मालमत्ताधारकांसाठी लागू राहणार आहेत. ज्या मालमत्ता धारकांना घरपट्टी न भरल्याने दंड लागला असेल. अशांना आता त्यांच्या दंडात्मक रक्कमेत 50 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. नागरि...

vasai virar municipal corporation budget 2022 property tax in vasai virar zws 70

वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करवाढ न करणारा अर्थसंकल्प सादर करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, त्याचवेळी उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या मालमत्तांवर आजतागायत करआकारणी झाली नाही, अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वसई-विरार महापालिकेला मागील वर्षी मालमत्ता करातून ३०६ कोटी ८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. आगदी आर्थिक वर्षांत पालिकेने ३३६ कोटी ५४ लाख मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत शहरातील नव्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारण्यात येणार आहे. त्यासोबत पालिकेकडे नोंद करण्यात आलेल्या ७१७ मोबाइल मनोऱ्यांच्या चालकांकडूनही कर वसूल केला जाणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणाच्या इमारतींना ना हरकत देताना आकारले जाणारे विशेष अग्निसंरक्षण शुल्क आणि विशेष अग्निशमन उपकर यातून सन २०२२-२३ मध्ये ६ कोटीने वाढ करत यावर्षी ३० कोटी ०५ लाख इतका निधी अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याखेरीज पालिकेच्या जाहिरातधोरणानुसार मिळणाऱ्या निधीत यंदा आणखी वाढ होऊन तो सहा कोटी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून पालिकेने शहरात स्वच्छता कर आकारणी सुरू केली असून त्यातून आगामी आर्थिक वर्षांत ३३ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… महसुली अनुदानातून ४५४ कोटी महसुली अनुदानातून पालिकेला सन २०२२- २३ मध्ये ३८४ कोटो ७८ लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. यासह मुद्रांक शुल्क अनुदान, रस्ते दुरुस्तीसाठी, वाचनालय अनुदा...

वसई विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे वरिष्ठ आरेखकार खंडेराव गुरुखेल यांचे निधन

वसई : मागील दोन आठवड्यापासून त्यांच्यावर वसई पूर्वेतील खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते,मृत्यु समयी ते 51 वर्षाचे होते. मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका स्थित तोंडार गावचे सुपुत्र खंडेराव गुरुखेल हे नोकरी निमित्त ठाणे -पालघर जिल्हात आले आणि विरार पूर्वेस स्थायिक होतानाच ते नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणात रुजू झाले. दरम्यान वसई तालुक्यात सन 1995 साली सिडको स्थापन झाली व ती झाल्यापासूनच ते येथे आरेखकार म्हणून कार्यरत झाले होते . आधी वसईतील चार नगरपालिका आणि तदनतर 2009 साली आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये ही ते महापालिका प्रशासनात कार्यरत होते तर शांत, मितभाषी सर्वांना सहकार्य करणारे गुरुखेल यांचा वसईतील विकासात एक उत्तम आरेखकार म्हणून योगदान राहिले असून त्यांच्या अचानक जाण्याने महापालिका प्रशासन,नगररचना विभाग आणि इंजिनिअर, विकासक आणि पक्षीय मंडळी आदींनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. Web Title: Khanderao Gurukhel, Senior Planner, Town Planning Department, Vasai Virar Municipal Corporation passed away Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

कोरोना संकट : वसई

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र में घरपट्टी और पानी पट्टी माफ किए जाने की मांग भारतीय जनता पार्टी के वसई-विरार जिलाउपाध्यक्ष मनोज बारोट ने की है। बारोट ने इस मांग को लेकर मनपा आयुक्त को लिखित पत्र दिया है। बारोट ने अपने पत्र में कहा है कि, वसई – विरार शहर महानगर पालिका क्षेत्र में रहने वाले लोगो में से करीबन 80 प्रतिशत लोग ऐसे है,जिन्हें अपने उदर निर्वाह के लिए मुंबई जाना पड़ता है। लेकिन जिसे मुंबई की लाइफ लाइन कहे जाने वाली उपनगरीय रेल सेवा बंद होने के कारण आज लोग बेरोजगार बैठे है। और उनके पास आमदनी का कोई भी साधन नहीं है। अपने खुद के परिवार को दो टाइम खाना खिलाने के लाले पड़े है, ऐसे में बिजली विभाग ने भी 440 वोल्ट का झटका दिया हुआ है। बारोट ने मनपा आयुक्त को एक पत्र के माध्यम से यह विनंती की है कि, महानगर पालिका द्वारा अपने बजट में अपातकालीन निधि का जो नियोजन किया होगा, वह निधि का इस्तेमाल करे,क्योकि आज जिस संकट से लोग गुजर रहे है। बारोट ने कहा कि, मनपा आयुक्त इस निधि के माध्यम से घरपट्टी पूर्ण रूप से माफ की जाय और पानीपट्टी जितनी हो सके उतना राहत दी जाए और बाकी रकम के लिए समय बढ़ा के दिया जाए। ताकि त्रस्त नागरिकों को कुछ राहत मिले सके। September 2020 W T F S S M T 1 2 3 4 5 6 7 13 16 17 20 27 Recent Posts • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 15, 2023 • June 14, 2023 • June 14, 2023 • June 14, 2023 • June 14, 2023 • June 14, 2023 • June 14, 2023

वसई

विरार : वसई- विरार महापालिका (vasai virar municipal) हद्दीत पाणी आले असले तरी आजही अनेक भागात पाण्याची टंचाई (water problem) जाणवू लागली आहे. नायगाव (Naigaon) पूर्वेकडील भागा मध्ये अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पुन्हा एकदा टॅंकरचा (tanker water) आधार घावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका येण्यापूर्वी नायगाव पूर्वेकडील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा होत होता. महापालिका झाल्या नंतर ५ वर्षा नंतर या भागात पाणी आले असले तरी गेल्या काही महिन्या पासून या भागात पाण्याचा तुटवढा जाणवत आहे. वसई विरार पालिका क्षेत्रात ऐन पावसाळ्यातही मोठा भाग पाण्यावाचून वंचित राहत असल्याने वसईकरांच्या माथी पाण्यासारखा यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या बाहेर पाऊस चांगला कोसळत असताना नायगाव पूर्व परिसरातील नागरिकांचा घसा पाण्याअभावी कोरडा पडला आहे. पालिकेकडून होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र महापालिकेकडून होणारा शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि टँकरमार्फत होणारा अशुद्ध पाण्याचा पुरवठा यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नायगाव पूर्वेतील नागरिकीकरणात अलिकडे प्रचंड वेगाने वाढ होऊ लागली आहे. मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून स्वस्त घरांकडे आकर्षित होऊन नागरिक नायगाव पूर्व भागात घर विकत घेऊन राहतात. नायगाव पूर्व परिसरात अलिकडच्या काळात रहीवासी संकुलं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. वसई-विरार शहर महापालिकेकडून येथील 17 संकुलांना नळजोडण्या दिल्या आहेत. तसेच परिसराला पावणेतीन लाख नळजोडण्या जोडून दिल्या आहेत. अद्याप बरेच नागरिक नळजोडण्यांच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या नागरिकांना नळजोडण्या मिळालेल्या आहेत त्या नागर...

VVMC Election 2022

वसई: वसई-विरार महानगरपालिका (Vasai-Virar Municipal Corporation) के चुनाव (Election) को लेकर प्रशासन ने तैयारी शुरू कर दी है। जिसको देखते हुए राजनीतिक पार्टियां (Political Parties) भी मोर्चाबंदी कर रही है। वसई-विरार महानगरपालिका की ओर से प्रभाग रचना का प्रारूप घोषित किया गया है, लेकिन आरक्षण (Reservation) घोषित नहीं किया गया है। ऐसे में प्रभाग की स्थिति कैसी होगी, इसको लेकर इच्छुक उम्मीदवारों (Candidates) की धड़कने बढ़ी हुई है। कोरोना के कारण वसई-विरार महानगरपालिका का 2020 में होने वाला चुनाव अभी तक अधर में है। चुनाव के लिए लोकप्रतिनिधि सहित राजनीतिक पार्टियां का भी घाल-मेल शुरू है। चुनाव के पूर्व की तैयारी करने का निर्देश चुनाव आयोग द्वारा वसई-विरार महानगरपालिका को दिए जाने के बाद इच्छुक उम्मीदवार अपने काम पर लग गए हैं। इस बार चुनाव में वसई-विरार महानगरपालिका के एक प्रभाग में 3 के अनुसार, 42 प्रभाग में कुल 126 उम्मीदवार रहेंगे। प्रभाग रचना का प्रारूप घोषित किया गया है, इस पर आपत्ति और सुझाव के लिए 14 फरवरी तक का वक्त दिया गया है। इसके पश्चात पूरी रिपोर्ट चुनाव आयोग को भेजी जाएगी। यह भी पढ़ें • कुछ वार्डों का विस्तार बढ़ा वसई-विरार महानगरपालिका को लेकर आपत्तियों की संख्या और लागू किए जाने वाले सुझावों पर निर्णय कर वार्ड का ढांचा तय किया जाएगा। हालांकि अभी यह स्पष्ट नहीं है कि 42 वार्डों में आरक्षण कैसा होगा। वसई-विरार महानगरपालिका में कुछ वार्डों का विस्तार बढ़ा है, लेकिन पश्चिमी भाग में वार्ड संरचना को एक पंक्ति में रखा गया है। जिस पर इच्छुक उम्मीदवार नाराजगी व्यक्त कर रहे हैं। ओबीसी आरक्षण का फैसला भी न्यायालय में लंबित है। यदि वसई-विरार महानगरपालिका चुनाव से पूर्व एक सका...

VVMC Election 2022

वसई: वसई-विरार महानगरपालिका (Vasai-Virar Municipal Corporation) के चुनाव (Election) को लेकर प्रशासन ने तैयारी शुरू कर दी है। जिसको देखते हुए राजनीतिक पार्टियां (Political Parties) भी मोर्चाबंदी कर रही है। वसई-विरार महानगरपालिका की ओर से प्रभाग रचना का प्रारूप घोषित किया गया है, लेकिन आरक्षण (Reservation) घोषित नहीं किया गया है। ऐसे में प्रभाग की स्थिति कैसी होगी, इसको लेकर इच्छुक उम्मीदवारों (Candidates) की धड़कने बढ़ी हुई है। कोरोना के कारण वसई-विरार महानगरपालिका का 2020 में होने वाला चुनाव अभी तक अधर में है। चुनाव के लिए लोकप्रतिनिधि सहित राजनीतिक पार्टियां का भी घाल-मेल शुरू है। चुनाव के पूर्व की तैयारी करने का निर्देश चुनाव आयोग द्वारा वसई-विरार महानगरपालिका को दिए जाने के बाद इच्छुक उम्मीदवार अपने काम पर लग गए हैं। इस बार चुनाव में वसई-विरार महानगरपालिका के एक प्रभाग में 3 के अनुसार, 42 प्रभाग में कुल 126 उम्मीदवार रहेंगे। प्रभाग रचना का प्रारूप घोषित किया गया है, इस पर आपत्ति और सुझाव के लिए 14 फरवरी तक का वक्त दिया गया है। इसके पश्चात पूरी रिपोर्ट चुनाव आयोग को भेजी जाएगी। यह भी पढ़ें • कुछ वार्डों का विस्तार बढ़ा वसई-विरार महानगरपालिका को लेकर आपत्तियों की संख्या और लागू किए जाने वाले सुझावों पर निर्णय कर वार्ड का ढांचा तय किया जाएगा। हालांकि अभी यह स्पष्ट नहीं है कि 42 वार्डों में आरक्षण कैसा होगा। वसई-विरार महानगरपालिका में कुछ वार्डों का विस्तार बढ़ा है, लेकिन पश्चिमी भाग में वार्ड संरचना को एक पंक्ति में रखा गया है। जिस पर इच्छुक उम्मीदवार नाराजगी व्यक्त कर रहे हैं। ओबीसी आरक्षण का फैसला भी न्यायालय में लंबित है। यदि वसई-विरार महानगरपालिका चुनाव से पूर्व एक सका...

वसई

विरार : वसई- विरार महापालिका (vasai virar municipal) हद्दीत पाणी आले असले तरी आजही अनेक भागात पाण्याची टंचाई (water problem) जाणवू लागली आहे. नायगाव (Naigaon) पूर्वेकडील भागा मध्ये अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पुन्हा एकदा टॅंकरचा (tanker water) आधार घावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका येण्यापूर्वी नायगाव पूर्वेकडील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा होत होता. महापालिका झाल्या नंतर ५ वर्षा नंतर या भागात पाणी आले असले तरी गेल्या काही महिन्या पासून या भागात पाण्याचा तुटवढा जाणवत आहे. वसई विरार पालिका क्षेत्रात ऐन पावसाळ्यातही मोठा भाग पाण्यावाचून वंचित राहत असल्याने वसईकरांच्या माथी पाण्यासारखा यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या बाहेर पाऊस चांगला कोसळत असताना नायगाव पूर्व परिसरातील नागरिकांचा घसा पाण्याअभावी कोरडा पडला आहे. पालिकेकडून होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र महापालिकेकडून होणारा शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि टँकरमार्फत होणारा अशुद्ध पाण्याचा पुरवठा यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नायगाव पूर्वेतील नागरिकीकरणात अलिकडे प्रचंड वेगाने वाढ होऊ लागली आहे. मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून स्वस्त घरांकडे आकर्षित होऊन नागरिक नायगाव पूर्व भागात घर विकत घेऊन राहतात. नायगाव पूर्व परिसरात अलिकडच्या काळात रहीवासी संकुलं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. वसई-विरार शहर महापालिकेकडून येथील 17 संकुलांना नळजोडण्या दिल्या आहेत. तसेच परिसराला पावणेतीन लाख नळजोडण्या जोडून दिल्या आहेत. अद्याप बरेच नागरिक नळजोडण्यांच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या नागरिकांना नळजोडण्या मिळालेल्या आहेत त्या नागर...

घरपट्टी थकवणाऱ्यांसाठी ‘अभय योजना, वसई

वसई – विरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरपट्टी न भरल्यामुळे दंड झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने अभय योजना (Abhay Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कर भरणा न केल्यामुळे दंड झालेल्या लोकांनी पालिकेने दिलेल्या वेळेत करभरणा केला तर त्यांना दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट मिळणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी या आगोदर घरपट्टी भरली नसेल आणि त्यामुळे पालिकेने त्यांना दंड लावला असेल तर आता अशा नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पालिकेने अशा नागरिकांसाठी 6 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत अभय योजना लागू केली आहे. या कालावधीत करभरणा केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ताधारकांना 50 टक्के दंडात्मक रक्कमेत सूट देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं आहे. वसई -विरार शहर महानगरपालिकेने ( Vasai Virar Municipal Corporation) मालमत्ता कर संकलनासाठी मागील वर्षभरात अनेक योजना राबवल्या होत्या. त्यामुळे सध्यस्थितीला जानेवारीच्या अखेरीपर्यंत घरपट्टी कराची 300 कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली आहे. पालिकेने यंदा मार्च अखेरपर्यंत 450 ते 500 कोटी रूपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेने नागरिकांसाठी अभय योजना लागू केली आहे. अभय योजना वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अधिकृत तसेच अनधिकृत मालमत्ताधारकांसाठी लागू राहणार आहेत. ज्या मालमत्ता धारकांना घरपट्टी न भरल्याने दंड लागला असेल. अशांना आता त्यांच्या दंडात्मक रक्कमेत 50 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. नागरि...

vasai virar municipal corporation budget 2022 property tax in vasai virar zws 70

वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करवाढ न करणारा अर्थसंकल्प सादर करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, त्याचवेळी उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या मालमत्तांवर आजतागायत करआकारणी झाली नाही, अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वसई-विरार महापालिकेला मागील वर्षी मालमत्ता करातून ३०६ कोटी ८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. आगदी आर्थिक वर्षांत पालिकेने ३३६ कोटी ५४ लाख मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत शहरातील नव्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारण्यात येणार आहे. त्यासोबत पालिकेकडे नोंद करण्यात आलेल्या ७१७ मोबाइल मनोऱ्यांच्या चालकांकडूनही कर वसूल केला जाणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणाच्या इमारतींना ना हरकत देताना आकारले जाणारे विशेष अग्निसंरक्षण शुल्क आणि विशेष अग्निशमन उपकर यातून सन २०२२-२३ मध्ये ६ कोटीने वाढ करत यावर्षी ३० कोटी ०५ लाख इतका निधी अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याखेरीज पालिकेच्या जाहिरातधोरणानुसार मिळणाऱ्या निधीत यंदा आणखी वाढ होऊन तो सहा कोटी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून पालिकेने शहरात स्वच्छता कर आकारणी सुरू केली असून त्यातून आगामी आर्थिक वर्षांत ३३ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… महसुली अनुदानातून ४५४ कोटी महसुली अनुदानातून पालिकेला सन २०२२- २३ मध्ये ३८४ कोटो ७८ लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. यासह मुद्रांक शुल्क अनुदान, रस्ते दुरुस्तीसाठी, वाचन...